संदेश

भारत का 1190 से 2019 तक का सत्ता परिवर्तन

*I N D I A N   R  U  L E  R  S* *गुलाम वंश* 1=1193 मुहम्मद  घोरी 2=1206 कुतुबुद्दीन ऐबक 3=1210 आराम शाह 4=1211 इल्तुतमिश 5=1236 रुकनुद्दीन फिरोज शाह 6=1236 रज़िया सुल्तान 7=1240 मुईज़ुद्दीन बहराम शाह 8=1242 अल्लाउदीन मसूद शाह 9=1246 नासिरुद्दीन महमूद  10=1266 गियासुदीन बल्बन 11=1286 कै खुशरो 12=1287 मुइज़ुदिन कैकुबाद 13=1290 शमुद्दीन कैमुर्स 1290 गुलाम वंश समाप्त् (शासन काल-97 वर्ष लगभग ) *👉खिलजी वंश* 1=1290 जलालुदद्दीन फ़िरोज़ खिलजी 2=1296 अल्लाउदीन खिलजी 4=1316 सहाबुद्दीन उमर शाह 5=1316 कुतुबुद्दीन मुबारक शाह 6=1320 नासिरुदीन खुसरो  शाह 7=1320 खिलजी वंश स्माप्त (शासन काल-30 वर्ष लगभग ) *👉तुगलक  वंश* 1=1320 गयासुद्दीन तुगलक  प्रथम 2=1325 मुहम्मद बिन तुगलक दूसरा  3=1351 फ़िरोज़ शाह तुगलक 4=1388 गयासुद्दीन तुगलक  दूसरा 5=1389 अबु बकर शाह 6=1389 मुहम्मद  तुगलक  तीसरा 7=1394 सिकंदर शाह पहला 8=1394 नासिरुदीन शाह दुसरा 9=1395 नसरत शाह 10=1399 नासिरुदीन महमद शाह दूसरा दुबारा सता पर ...

क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या हिटलरच्या छळ छावण्या

क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या हिटलरच्या छळ छावण्या ,गॅस चेंबर आणि आपण :  हिटलर इतका क्रूर राज्यकर्ता जगाच्या पाठीवर दुसरा कुणी झालेला नाही या बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही आणि तरीही भारतातील काही संघटनांचे आयडॉल हिटलर आहेत. हिटलर हे स्वतःला उच्च वर्णीय आर्य मानीत असत आणि ज्यू जनतेला नीच वर्णीय मानीत असत.या हलक्या ज्यू वर्णीय जनतेला हाल हाल करून मारणे हे जणू हिटलरच्या जीवनाचे ध्येय बनले होते. आणि त्यासाठी त्यांनी जर्मन, पोलंड या सारख्या देशात छळ छावण्या उभारल्या होत्या. त्या छळ छावण्यांमध्ये जू लोकांना हालहाल करून मारले गेले होते. आज त्या छळ छावण्या पहिल्या तरी अंगावर काटा उभा राहतो आणि त्या कल्पनेनेही माणूस अर्धमेला होता.श्वापदा पेक्षाही माणूस कसा हिंश्र असू शकतो ? ही कल्पनाही करवत नाही. हिटलरला श्वापद म्हणणे म्हणजे जंगली हिंश्र प्राण्यांचा अपमान केल्यासारखे होईल. ते प्राणी केवळ आपल्या उपजीविकेसाठी तसे वागतात पण हिटलर सारखा माणूस मात्र जेंव्हा वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने, अहंगंडाने पूर्णतः बेभान झालेला असतो, सैरभैर झालेला असतो, पिसाटलेला असतो, पिसाळलेला असतो, अशा ...

How to Record and Auto Pitch Vocals in Audacity: A to Z Tutorial for Mak...

चित्र

Kine master basic

चित्र

How to Autoplay a YouTube video? YouTube video ko Autoplay kaise karte h...

चित्र
चित्र
प्रसार माध्यमे आणि  सामाजिक परिवर्तन भारतीय स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या मुलभुत हक्कापेक्षा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा लाभ होऊन एक नवी जीवनदृष्टी लाभल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांनी आपले स्थान निर्वीवाद निर्माण केले. ब्रिटीश राजवटीमध्ये भारतात गोपनियतेचा कायदा लागू केला गेला होता. या कायद्यामुळे प्रशासकीय स्तरावरील विविध प्रकारच्या माहितीपासून प्रसार माध्यमांना व नागरिकांना वंचित रहाव लागत होते. आता भारत सरकारने संपुर्ण देशात जनतेला माहितीचा अधिकार प्रदान केल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांचे स्थान आणि भारतातील नागरिकांचे मुलभूत हक्क अधिक मजबूत झाले आहेत. प्रशासकीय स्तरावरील कामकाज पुर्णःपारदर्शक करण्याबरोबरच माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामुहिक विकासाच्या प्रक्रियेला गती देऊन सर्वांगीन विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी माहिती अधिकाराला प्रसार माध्यमांची जोड दिली तर सर्वांगीण विकासाचे चक्र अधिक गतीमान करता येईल व त्यातून सामुहिक विकासाचे फळ अखेरच्या घटकांपर्यंत पोहचविणे शक्य होईल. माहिती अधिकार व प्रसार माध्यमे या दोन्ही परस्पर पुरक व परस्प...