संदेश

जागतिकीकरण

चित्र
जागतिकीकरण Globalization जागतिकरण म्हणजे नक्की काय आणि त्याचे उद्दिष्ट काय यापासून.यासाठी मागे जायला हवे मानवजातीच्या विकासाच्या एका जुन्या टप्प्यात--जेव्हा राष्ट्र ही संकल्पना उदयास यायची होती. माणूस अजूनही गुहेतच राहत होता. मूलभूत गरजांपैकी अन्न ही गरज माणूस शिकार करून भागवत होता. वस्त्र म्हणून फारतर जनावरांची कातडी वापरत होता.आणि निवारा म्हणून गुहा होत्याच.अशा अत्यंत कमी गरजा असलेल्या काळात प्रत्येक माणूस आपापली शिकार करून राहू शकत होता.त्यासाठी इतरांवर अवलंबून राहायची गरज नव्हती. नंतरच्या काळात मानवी संस्कृतीचा विकास झाला आणि माणूस छोट्या समूहाने पाण्याच्या स्त्रोताजवळ वस्ती करून राहू लागला.माणसाच्या गरजाही आता वाढल्या.अन्न म्हणून केवळ शिकारीवर अवलंबून न राहता धान्य पिकवले जाऊ लागले.वस्त्राचीही माणसाला गरज भासू लागली.निवारा म्हणून छोटी घरे गरजेची झाली.एकदा घरे झाल्यावर आत लोखंडी, लाकडी, तांबे-पितळेच्या वस्तू गरजेच्या झाल्या.शेतीसाठी नांगर,वाहतुकीसाठी बैलगाड्या आणि रथ गरजेचे झाले. हौस म्हणून सोन्या-चांदीचे दागिनेदेखील गरजेचे झाले. समाजाचे हिंस्त्र श्वापदे आणि शत्रू यापासून संरक्...

वर्षावास अर्थात गुरु पौर्णीमा

चित्र
वर्षावास वर्षावास ज्याला पाली भाषेत वसावास म्हणतात.  वर्षा म्हणजे पाऊस आणि वास थांबणे, वसणे असा अर्थ होय. बौद्ध परंपरेनुसार, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून पर्जन्यवृष्टी सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संपते.  हा पाऊस चार महिने टिकतो.  म्हणून त्याला चातुर्मास देखील म्हणतात.  या वेळी, बौद्ध भिक्षू बुद्ध विहारांपैकी एकामध्ये अभ्यास करतात, ध्यान करतात, ज्ञान घेतात, त्यानंतर वर्षाच्या उर्वरित महिन्यात चरिकाला भेट देतात किंवा चरिकाकडे जातात.   १. आषाढ : महिन्याच्या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम यांनी मानवतेच्या कल्याणासाठी गृहत्याग केला,  याला महाभिनिश्चक्रमण म्हणतात.  याच दिवशी, बोधगयामध्ये ज्ञानप्राप्ति झाल्यानंतर सारनाथ / इसई पट्टान यांनी पंचवग्गी भिक्षूंना प्रथमच धम्म उपदेश केला.  पहिले ज्ञान दिले.  म्हणून त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात.   २. श्रावण : या महिण्याच्या समाप्तीनंतर इ.स. ४८३ बौद्धधम्म परिषदेच्या अध्यक्षतेखाली मगध राजा बिम्बिसारचा मुलगा अजातशत्रु याच्या कारकिर्दीत राजगृहातील सप्तपर्णी ...

आरक्षण की समीक्षा

 G Tandan  ▶  ‎ Buddhist Network #अनारक्षित_वर्ग _के_लोगों_के_तर्क_कुछ_इस_प्रका र_होते_है  :- 1. आरक्षण का आधार गरीबी होना चाहिए 2. आरक्षण से अयोग्य व्यक्ति आगे आते है 3. आरक्षण से जातिवाद को बढ़ावा मिलता है 4. आरक्षण ने ही जातिवाद को जिन्दा रखा है 5. आरक्षण केवल दस वर्षों के लिए था 6. आरक्षण के माध्यम से सवर्ण समाज की वर्तमान पीढ़ी को दंड दिया जा रहा है 👇 👇 👇 👇 👇 👇 👇 👇 👇 👇 इन बेतुके तर्कों के जवाब इस प्रकार है :- 👉 👇 #पहले_तर्क_का_ज वाब  :-  👉 आरक्षण कोई गरीबी उन्मूलन कार्यक्रम नहीं है, गरीबों की आर्थिक वंचना दूर करने हेतु सरकार अनेक कार्यक्रम चला रही है और अगर चाहे तो सरकार इन निर्धनों के लिए और भी कई कार्यक्रम चला सकती है। परन्तु आरक्षण हजारों साल से सत्ता एवं संसाधनों से वंचित किये गए समाज के स्वप्रतिनिधित्व की प्रक्रिया है। प्रतिनिधित्व प्रदान करने हेतु संविधान की धारा 16 (4) तथा भारतीय संविधान के अनुच्छेद 330, 332 एवं 335 के तहत कुछ जाति विशेष को दिया गया है। #दूसरे_तर्क_का_ जवाब  :- योग्यता कुछ और नहीं परीक्षा के प्राप्त...

भारत का 1190 से 2019 तक का सत्ता परिवर्तन

*I N D I A N   R  U  L E  R  S* *गुलाम वंश* 1=1193 मुहम्मद  घोरी 2=1206 कुतुबुद्दीन ऐबक 3=1210 आराम शाह 4=1211 इल्तुतमिश 5=1236 रुकनुद्दीन फिरोज शाह 6=1236 रज़िया सुल्तान 7=1240 मुईज़ुद्दीन बहराम शाह 8=1242 अल्लाउदीन मसूद शाह 9=1246 नासिरुद्दीन महमूद  10=1266 गियासुदीन बल्बन 11=1286 कै खुशरो 12=1287 मुइज़ुदिन कैकुबाद 13=1290 शमुद्दीन कैमुर्स 1290 गुलाम वंश समाप्त् (शासन काल-97 वर्ष लगभग ) *👉खिलजी वंश* 1=1290 जलालुदद्दीन फ़िरोज़ खिलजी 2=1296 अल्लाउदीन खिलजी 4=1316 सहाबुद्दीन उमर शाह 5=1316 कुतुबुद्दीन मुबारक शाह 6=1320 नासिरुदीन खुसरो  शाह 7=1320 खिलजी वंश स्माप्त (शासन काल-30 वर्ष लगभग ) *👉तुगलक  वंश* 1=1320 गयासुद्दीन तुगलक  प्रथम 2=1325 मुहम्मद बिन तुगलक दूसरा  3=1351 फ़िरोज़ शाह तुगलक 4=1388 गयासुद्दीन तुगलक  दूसरा 5=1389 अबु बकर शाह 6=1389 मुहम्मद  तुगलक  तीसरा 7=1394 सिकंदर शाह पहला 8=1394 नासिरुदीन शाह दुसरा 9=1395 नसरत शाह 10=1399 नासिरुदीन महमद शाह दूसरा दुबारा सता पर ...

क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या हिटलरच्या छळ छावण्या

क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या हिटलरच्या छळ छावण्या ,गॅस चेंबर आणि आपण :  हिटलर इतका क्रूर राज्यकर्ता जगाच्या पाठीवर दुसरा कुणी झालेला नाही या बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही आणि तरीही भारतातील काही संघटनांचे आयडॉल हिटलर आहेत. हिटलर हे स्वतःला उच्च वर्णीय आर्य मानीत असत आणि ज्यू जनतेला नीच वर्णीय मानीत असत.या हलक्या ज्यू वर्णीय जनतेला हाल हाल करून मारणे हे जणू हिटलरच्या जीवनाचे ध्येय बनले होते. आणि त्यासाठी त्यांनी जर्मन, पोलंड या सारख्या देशात छळ छावण्या उभारल्या होत्या. त्या छळ छावण्यांमध्ये जू लोकांना हालहाल करून मारले गेले होते. आज त्या छळ छावण्या पहिल्या तरी अंगावर काटा उभा राहतो आणि त्या कल्पनेनेही माणूस अर्धमेला होता.श्वापदा पेक्षाही माणूस कसा हिंश्र असू शकतो ? ही कल्पनाही करवत नाही. हिटलरला श्वापद म्हणणे म्हणजे जंगली हिंश्र प्राण्यांचा अपमान केल्यासारखे होईल. ते प्राणी केवळ आपल्या उपजीविकेसाठी तसे वागतात पण हिटलर सारखा माणूस मात्र जेंव्हा वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने, अहंगंडाने पूर्णतः बेभान झालेला असतो, सैरभैर झालेला असतो, पिसाटलेला असतो, पिसाळलेला असतो, अशा ...

How to Record and Auto Pitch Vocals in Audacity: A to Z Tutorial for Mak...

चित्र

Kine master basic

चित्र